मंगळवार, २५ जून, २०१३

विवेकानंद अमृत १४४

                     विवेकानंद अमृत १४४ 

     केवळ चाळीस लक्ष ब्रिटिशांनी तीस कोटी भारतीयांवर साम्राज्य गाजविलेच कसे ? याची मानसशास्त्रीय मीमांसा काय ? चाळीस लक्षांनी आपल्या इच्छाशक्ती एकवटल्या आणि त्यातून अतुल शक्ती निर्माण झाली . आणि जे तीस कोटी होते, त्यांच्या शक्ती मात्र विखुरलेल्या होत्या . संघटना, सर्व शक्तींचे एकत्रीकरण हेच उद्याच्या हिंदुस्थानच्या बांधणीचे प्राणसूत्र आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा