विवेकानंद अमृत १३१
मी आयुष्यभर संस्कृतचा अभ्यास करतो आहे आणि तरीही प्रत्येक नवे संस्कृत पुस्तक म्हणजे मला आव्हानच वाटते ! यावरून संस्कृतच्या कठीणपणाची काही कल्पना येईल . ज्यांना संस्कृतचा सखोल अभ्यास करण्यासाठी वेळच मिळालेला नाही त्यांना ती तर किती कठीण वाटत असेल ! म्हणून संस्कृतांतील विचार लोकभाषांमध्ये आणले पाहिजेत . आणि त्याच वेळी संस्कृतचे शिक्षणही उत्तम चालले पाहिजे . कारण संस्कृत भाषेतल्या शब्दाशब्दात या वंशाचे सामर्थ्य व येथील ज्ञानगौरव यांचा प्रत्यय येतो .
मी आयुष्यभर संस्कृतचा अभ्यास करतो आहे आणि तरीही प्रत्येक नवे संस्कृत पुस्तक म्हणजे मला आव्हानच वाटते ! यावरून संस्कृतच्या कठीणपणाची काही कल्पना येईल . ज्यांना संस्कृतचा सखोल अभ्यास करण्यासाठी वेळच मिळालेला नाही त्यांना ती तर किती कठीण वाटत असेल ! म्हणून संस्कृतांतील विचार लोकभाषांमध्ये आणले पाहिजेत . आणि त्याच वेळी संस्कृतचे शिक्षणही उत्तम चालले पाहिजे . कारण संस्कृत भाषेतल्या शब्दाशब्दात या वंशाचे सामर्थ्य व येथील ज्ञानगौरव यांचा प्रत्यय येतो .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा