सोमवार, ८ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ६५

                      विवेकानंद अमृत ६५ 

      हे राष्ट्र उभे राहाणार ते कोणातून ? भंगी आणि चांभार यांच्यातून ! कोळ्यांच्या झोपड्यांतून नि शेतकऱ्यांच्या खोपट्यातून ! या नव्या भारताचे चैतन्य उसळणार आहे कुंभाराच्या भट्टीतून आणि वाण्याच्या दुकानातून ! याचे स्फुरण आहे कारखाने आणि बाजारपेठातून ! वनांतून आणि वनरायामधून . डोंगरदऱ्यामधून !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा