गुरुवार, ४ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ६१

                          विवेकानंद अमृत ६१ 

     मिशनरी लोक हे हिंदूंची नितीहीनता, बालहत्या आणि हिंदू विवाहपद्धती याबद्धल जेवढे कमी बोलतील तेवढे बरे . दुसऱ्या काही देशांमधील प्रत्यक्ष चित्रे हही मिशनऱ्यांनी लिहिलेल्या हिंदुस्थानाविषयींच्या काल्पनिक चित्रांहून भयानक असण्याची शक्यता आहे . पण पगार घेऊन लोकांना शिवीगाळ करणे हे काही माझ्या जीवनाचे उद्दिष्ट नाही . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा