गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ८२

              विवेकानंद अमृत ८२ 
     आपले तत्वज्ञान हे कोणा प्रेषिताच्या सापेक्ष नाही . भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला काही नवीन सांगितलेले नाही . श्रुती व अन्य धर्मग्रंथात नाही असे रामायणात काहीच नाही . ख्रिस्तपंथ ख्रिस्ताशिवाय अस्तित्वातच असूच शकत नाही . मुस्लिम संप्रदाय महंमदाशिवाय असूच शकत नाही . बौद्धपंथ हाही संपूर्णतया बुद्धकेंद्रित आहे . पण हिंदुत्व हे कोणाही विशिष्ट व्यक्तीच्या आधाराशिवायच उन्नत माथ्याने उभे आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा