शनिवार, २७ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ८४

               विवेकानंद अमृत ८४ 
     युरोपात दिसते की, सबलांनी दुर्बलांना सदैव खाऊन टाकले आहे . भारतात मात्र प्रत्येक सामाजिक नियम हा दुर्बलांच्या रक्षणासाठी आहे . म्हणून म्हणतो की, या दोन संस्कृतींचे ताणेबाणेच सर्वस्वी भिन्न आहेत . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा