बुधवार, २४ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ८१

             विवेकानंद अमृत ८१

    मुसलमानांनी दक्षिण भारतावर स्वामित्व मिळविण्याचा शतकानुशतके प्रयत्न केला . पण त्यांचा जम कधीच बसू शकला नाही . जेव्हा मोगल साम्राज्य विजयाच्या शिखरावर होते तेव्हा दक्षिणेतील दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांनी, शिलेदारांनी त्याला जबर हादरे दिले . रामदासांनी ' धर्मकारणे मरावे ' न्हाणून सांगितले होते . तुकाराम निकराने उभे राहून म्हणत होते : ' देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो . ' या संतपरंपरेच्या पाईकांनी मुघल साम्राज्य नेस्तनाबूत करून टाकले .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा