सोमवार, २२ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ७९

             विवेकानंद अमृत ७९ 
     
     दुष्ट चालीरीती आणि लिखित कायदेकानू यांच्याकडे शहाणी माणसे दुर्लक्ष करतात . प्रेम, सद्भाव आणि नीती यांच्या अलिखित नियमांचे ती पालन करीत असतात . ज्या देशात कायदे कमीत कमी आहेत, आणि ही सामाजिक व्यवस्था चांगली की ती यावर काथ्याकूट करावा लागत नाही तो देश भाग्यवान होय . श्रेष्ठ पुरुष नियमांच्या पलीकडे जाऊन आपल्या बांधवांच्या उन्नतीला सहाय्यकारी होतात .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा