विवेकानंद अमृत ७९
दुष्ट चालीरीती आणि लिखित कायदेकानू यांच्याकडे शहाणी माणसे दुर्लक्ष करतात . प्रेम, सद्भाव आणि नीती यांच्या अलिखित नियमांचे ती पालन करीत असतात . ज्या देशात कायदे कमीत कमी आहेत, आणि ही सामाजिक व्यवस्था चांगली की ती यावर काथ्याकूट करावा लागत नाही तो देश भाग्यवान होय . श्रेष्ठ पुरुष नियमांच्या पलीकडे जाऊन आपल्या बांधवांच्या उन्नतीला सहाय्यकारी होतात .
दुष्ट चालीरीती आणि लिखित कायदेकानू यांच्याकडे शहाणी माणसे दुर्लक्ष करतात . प्रेम, सद्भाव आणि नीती यांच्या अलिखित नियमांचे ती पालन करीत असतात . ज्या देशात कायदे कमीत कमी आहेत, आणि ही सामाजिक व्यवस्था चांगली की ती यावर काथ्याकूट करावा लागत नाही तो देश भाग्यवान होय . श्रेष्ठ पुरुष नियमांच्या पलीकडे जाऊन आपल्या बांधवांच्या उन्नतीला सहाय्यकारी होतात .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा