बुधवार, १७ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ७४

            विवेकानंद अमृत ७४

     योगी लोक सांगतात की, मन एका उच्च अवस्थेला - बुद्धीपलीकडच्या अवस्थेला जाऊन पोचले, उन्मन झाले की, तर्कापलीकडचे ज्ञान चित्तात येउन स्थिर होते . हे ज्ञान अतींद्रिय असते . मन-बुद्धीपलीकडच्या या समाधी-अवस्थेचे रहस्य न कळताही एखादी व्यक्ती अवचित या अवस्थेत जाऊन आदळते . 
     पण अशा रीतीने समाधी अवस्था प्राप्त होण्यात फार मोठा धोका आहे असे योगी म्हणतात .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा