मंगळवार, २ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ५८

                       विवेकानंद अमृत ५८ 

     एवढ्या बढाया मारता , पण मुसलमानाहून तुम्ही काय वेगळे केले आहे ?  " आम्ही जगातले सर्वश्रेष्ठ ! "  " का बाबांनो ? "  " कारण आम्ही इतरांची हत्या करू शकतो ! " अरबांनी हेच केले . ते गर्वाने फुलले . आता कुठे आहेत अरब ?  ते बदाउनी झाले आहेत . रोमनांनीही आपल्या सामर्थ्याचा मोठा गर्व केला . कुठे आहेत ते रोमन ! अशी वाळूवरची साम्राज्ये अनेकांनी बांधली आणि ती धडाधड कोसळली , विजेते ठरले ते शांतीचे प्रणेते ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा