विवेकानंद अमृत ५८
एवढ्या बढाया मारता , पण मुसलमानाहून तुम्ही काय वेगळे केले आहे ? " आम्ही जगातले सर्वश्रेष्ठ ! " " का बाबांनो ? " " कारण आम्ही इतरांची हत्या करू शकतो ! " अरबांनी हेच केले . ते गर्वाने फुलले . आता कुठे आहेत अरब ? ते बदाउनी झाले आहेत . रोमनांनीही आपल्या सामर्थ्याचा मोठा गर्व केला . कुठे आहेत ते रोमन ! अशी वाळूवरची साम्राज्ये अनेकांनी बांधली आणि ती धडाधड कोसळली , विजेते ठरले ते शांतीचे प्रणेते !
एवढ्या बढाया मारता , पण मुसलमानाहून तुम्ही काय वेगळे केले आहे ? " आम्ही जगातले सर्वश्रेष्ठ ! " " का बाबांनो ? " " कारण आम्ही इतरांची हत्या करू शकतो ! " अरबांनी हेच केले . ते गर्वाने फुलले . आता कुठे आहेत अरब ? ते बदाउनी झाले आहेत . रोमनांनीही आपल्या सामर्थ्याचा मोठा गर्व केला . कुठे आहेत ते रोमन ! अशी वाळूवरची साम्राज्ये अनेकांनी बांधली आणि ती धडाधड कोसळली , विजेते ठरले ते शांतीचे प्रणेते !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा