सोमवार, २९ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ८६

                          विवेकानंद अमृत ८६ 

     आर्य हे सहृदय, उदार होते . त्यांची हृदये सागरासारखी अथांग होती आणि त्यांची प्रज्ञा हिमाचलासारखी उत्तुंग होती . त्यात पशुवत जीवनाला, पाशवी आकांक्षांना तिळमात्र स्थान नव्हते .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा