मंगळवार, २ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ५९

                        विवेकानंद अमृत ५९ 

     तुमचे धर्मोपदेशक जेव्हा आमच्यावर टीका करतात तेव्हा त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे : जर हिंदुस्तानचा अभिमान जागा होऊन तो उभा राहिला आणि सिंधुसागरातील सर्व चिखल जरी त्याने पाश्चात्य राष्ट्रांवर फेकला तरी तुम्ही आमच्यावर जी राळ फेकली आहे त्याचे अंशतःसुद्धा परिमार्जन होणार नाही . तुम्ही आमच्या वाट्याला काय म्हणून जाता ! आम्ही तुमच्या देशात कधी मिशनरी पाठवलेत का ? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा