मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ७३

               विवेकानंद अमृत ७३

     महंमदाच्या हातून जगाचे जे काही भले झाले त्याचा विचार करा आणि त्याच्या धर्मवेडाने किती प्रचंड, अपरिमित नुकसान झाले याचाही विचार करा ! त्याच्या शिकवणुकीमुळे लक्षावधी लोकांच्या कत्तली झाल्या. माता आपल्या बछड्यांना मुकल्या, लाखो मुले पोरकी झाली. देशच्या देश बेचिराख झाले; कोटी-कोटी लोक जीवानिशी मारले गेले !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा