मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ८०

          विवेकानंद अमृत ८० 
     प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मुक्तीचा मार्ग स्वतःच शोधावा लागतो . राष्ट्रांचेही तसेच आहे . प्रत्येक राष्ट्रातील सामाजिक व्यवस्था या त्या राष्ट्राला प्राणभूत असतात . आणि इतरत्र असलेल्या व्यवस्थांच्या चौकटीत या राष्ट्रातील समाजाला बसवू म्हटले तर ते घातक ठरेल . त्या देशाला अनुरूप अशा नव्या सामाजिक व्यवस्था घडल्याशिवाय जुन्या फेकून देणे हेही हिताचे नाही . प्रगती , विकास हे सावकाशच होतात . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा