शनिवार, ९ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३५

                     विवेकानंद अमृत ३५ 

     साध्याइतकेच साधनांनाही महत्व दिले पाहिजे . यशाचे सर्व रहस्य त्यातच आहे . आपल्यामधील एक मोठा दोष असा की, ध्येयाने आपण इतके वेडावून जातो, आपल्या मानस-क्षितिजावर ते अशा काही आकर्षक दीप्तीने झळाळू लागते की, तपशिलाचा विचार आपण करूच शकत नाही . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा