विवेकानंद अमृत ४६
एक ध्येय स्वीकारा आणि तुमचे जीवन त्याच्या ध्यासात रंगून जाऊ दे ! ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचेच चिंतन भरून राहिलेले असू दे . मज्जा, स्नायू , नसा , शरीराचे अंग-प्रत्यंग या सर्वांतून त्या ध्येयाचेच स्फुरण असू दे . बाकी सारे काही सोडून द्या . हाच यशाचा मार्ग आहे . महान संत-सत्पुरुष अशा ध्यासातूनच घडले . बाकी सगळे नुसतेच वाचावीर आहेत !
एक ध्येय स्वीकारा आणि तुमचे जीवन त्याच्या ध्यासात रंगून जाऊ दे ! ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचेच चिंतन भरून राहिलेले असू दे . मज्जा, स्नायू , नसा , शरीराचे अंग-प्रत्यंग या सर्वांतून त्या ध्येयाचेच स्फुरण असू दे . बाकी सारे काही सोडून द्या . हाच यशाचा मार्ग आहे . महान संत-सत्पुरुष अशा ध्यासातूनच घडले . बाकी सगळे नुसतेच वाचावीर आहेत !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा