सोमवार, ४ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत २८

                            विवेकानंद अमृत २८ 

     प्रत्येक काम पवित्र आहे आणि स्वीकृत कार्यावर निष्ठा ठेऊन ते करणे ही श्रेष्ठ प्रकारची पूजा होय . आपल्यासमोर जे कर्तव्य दिसत असेल, आपल्या हातात जे काम असेल ते निष्ठेने केल्यामुळे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होते . अशा रीतीने आपली शक्ती वाढत गेली तर जीवनात आणि समाजात जे अत्यंत सन्माननीय समजले जाते असे दायित्व आपल्यावर सोपविले जाऊ शकेल . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा