गुरुवार, ७ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३२

                       विवेकानंद अमृत ३२ 

     ज्याला खरोखरच जगाचा भार वाहायचा आहे, तो जगाला शांतपणे आशीर्वाद देतो . आपल्या मार्गावरून चालत राहातो . त्याच्या तोंडी धिक्कार किंवा टीका यांचा शब्दही नसतो . याचा अर्थ त्याच्या वाट्याला काही दुःख आलेले नसते असे नाही . पण ते त्याने स्वेछेने स्वीकारलेले असते . तो महात्मा आपल्या मार्गावरून आनंदाने पुढे चाललेला असतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा