शनिवार, २३ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४९

                       विवेकानंद अमृत ४९ 

     जे कोणी तथाकथित कार्यकर्तेपणाचा बडिवार माजवितात, त्यांच्यापेक्षा, ज्यांनी स्वतःला ईश्वरचरणी समर्पित केले आहे तेच खरे कार्यकर्ते होत . धर्मोपदेशकांच्या जथ्थ्यापेक्षा एखादी शुद्ध चारित्र्याची व्यक्ती ही धर्मजागरणाचे काम जास्त चांगले करू शकते . शुचिता आणि मौन यांतून निर्माण होणाऱ्या शब्दांना वज्राचे सामर्थ्य असते . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा