विवेकानंद अमृत ५३
मी भिन्न भिन्न देशांत प्रवास केल्यानंतर अशा निष्कर्षाला आलो आहे की , भव्य आणि चिरस्थायी कार्ये संघटनेशिवाय शक्य नाहीत . विकासाच्या ज्या टप्प्यावर आपण भारतीय आहोत त्या टप्प्यावर लोकशाही पद्धती सर्वस्वी अंगीकारणे हिताचे होणार नाही असे मला वाटते . लोकशाहीत सर्व सदस्यांच्या मतांना सारखेच महत्व असते आणि बहुमताने निर्णय होतो . पाश्चात्य देशांमध्ये हे योग्य आहे . आपल्या देशात जेव्हा शिक्षणाचा प्रसार होईल, व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे पाहण्याची, राष्ट्रहित आणि समाजहित जाणण्याची प्रगल्भता आपल्यात येईल तेव्हाच लोकशाही मार्गाने काम करता येईल .
मी भिन्न भिन्न देशांत प्रवास केल्यानंतर अशा निष्कर्षाला आलो आहे की , भव्य आणि चिरस्थायी कार्ये संघटनेशिवाय शक्य नाहीत . विकासाच्या ज्या टप्प्यावर आपण भारतीय आहोत त्या टप्प्यावर लोकशाही पद्धती सर्वस्वी अंगीकारणे हिताचे होणार नाही असे मला वाटते . लोकशाहीत सर्व सदस्यांच्या मतांना सारखेच महत्व असते आणि बहुमताने निर्णय होतो . पाश्चात्य देशांमध्ये हे योग्य आहे . आपल्या देशात जेव्हा शिक्षणाचा प्रसार होईल, व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे पाहण्याची, राष्ट्रहित आणि समाजहित जाणण्याची प्रगल्भता आपल्यात येईल तेव्हाच लोकशाही मार्गाने काम करता येईल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा