विवेकानंद अमृत ५२
कोणतेही कार्य तीन अवस्थांमधून पुढे जात असते . उपहास, विरोध आणि स्वागत . काळाच्या पुढे पाहणाऱ्या दृष्ट्यांचा नेहमी उपहास होतो . म्हणून विरोध, छळ या सर्वांचे स्वागतच आहे . आपण मात्र स्थिर असले पाहिजे . शुद्ध चरित असले पाहिजे आणि आपल्या मनात परमेश्वराच्या ठायी नितांत श्रद्धा पाहिजे . विरोधाच्या वावटळी या श्रद्धेने पाहता पाहता विरून जातील .
कोणतेही कार्य तीन अवस्थांमधून पुढे जात असते . उपहास, विरोध आणि स्वागत . काळाच्या पुढे पाहणाऱ्या दृष्ट्यांचा नेहमी उपहास होतो . म्हणून विरोध, छळ या सर्वांचे स्वागतच आहे . आपण मात्र स्थिर असले पाहिजे . शुद्ध चरित असले पाहिजे आणि आपल्या मनात परमेश्वराच्या ठायी नितांत श्रद्धा पाहिजे . विरोधाच्या वावटळी या श्रद्धेने पाहता पाहता विरून जातील .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा