मंगळवार, १२ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३८

                               विवेकानंद अमृत ३८ 

     ' मी ' पणाच्या अंध, आग्रही भिंतीच्या आत आपण गुदमरून गेलो आहोत .  प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या संदर्भात पाहातो . ' मी ' हे केले . ' मी ' ते केले असे अहंकाराने म्हणतो . या क्षुद्र ' मी ' पणाचा त्याग करा . या दंभाचा त्याग करा . सर्वात अंतःकरणपूर्वक म्हणा, ' मी नव्हे; भगवंता, सारे काही तूच आहेस ! ' याची अनुभूती घ्या . अहंकारातून आपण निर्माण केलेले जग जर आपण त्यागले नाही तर स्वर्गाची इच्छासुद्धा आपल्याला धरता येणार नाही . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा