विवेकानंद अमृत ४१
कोणत्याही हेतुशिवाय केलेले काम; पैसा, संपत्ती, नाव, कीर्ती यांची अपेक्षा न ठेवता केलेले काम हेच सर्वोत्तम काम होय. असे काम जो करू शकतो तो बुद्धच होईल . त्याने केलेल्या कामात अशी शक्ती उत्पन्न होईल की, त्यायोगे सर्व जगाचे रूपच पालटेल . असा माणूस म्हणजे कर्मयोगाचा चालता बोलता आदर्शच होय .
कोणत्याही हेतुशिवाय केलेले काम; पैसा, संपत्ती, नाव, कीर्ती यांची अपेक्षा न ठेवता केलेले काम हेच सर्वोत्तम काम होय. असे काम जो करू शकतो तो बुद्धच होईल . त्याने केलेल्या कामात अशी शक्ती उत्पन्न होईल की, त्यायोगे सर्व जगाचे रूपच पालटेल . असा माणूस म्हणजे कर्मयोगाचा चालता बोलता आदर्शच होय .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा