शुक्रवार, १५ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४१

                         विवेकानंद अमृत ४१ 

     कोणत्याही हेतुशिवाय केलेले काम; पैसा, संपत्ती, नाव, कीर्ती यांची अपेक्षा न ठेवता केलेले काम हेच सर्वोत्तम काम होय. असे काम जो करू शकतो तो बुद्धच होईल . त्याने केलेल्या कामात अशी शक्ती उत्पन्न होईल की, त्यायोगे सर्व जगाचे रूपच पालटेल . असा माणूस म्हणजे कर्मयोगाचा चालता बोलता आदर्शच होय .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा