गुरुवार, १४ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४०

                        विवेकानंद अमृत ४० 

     सागराचे पाणी सूर्य वाफेच्या रूपाने शोषून घेतो आणि पर्जन्यधारांच्या रूपाने पुन्हा त्या सागराला परत करतो . तुम्हीही असेच एक साधन आहात. पुन्हा देता यावे यासाठी तुम्ही घेता . म्हणून मोबदल्याची अपेक्षा न करता देत राहा . जेवढे जास्त द्याल तेवढे जास्त तुमच्याकडे परतून येईल . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा