विवेकानंद अमृत ४४
भावना हेच जीवन आहे . भावनेची शक्ती, भावनेची उत्कटता यांच्यावाचून केवळ बौद्धिक कसरतींनी कोणी परमेश्वराकडे पोहोचत नाही . बुद्धी हि चैतन्यरहित अवयवांसारखी असते . तिच्यात जेव्हा भावनेचा संचार होतो तेव्हा ती गतिशील होते आणि कार्य करू लागते . जगाच्या पाठीवर सर्वत्र तुम्हाला असेच आढळेल . म्हणून तुम्ही सदैव मनात करुणा रुजविली पाहिजे .
भावना हेच जीवन आहे . भावनेची शक्ती, भावनेची उत्कटता यांच्यावाचून केवळ बौद्धिक कसरतींनी कोणी परमेश्वराकडे पोहोचत नाही . बुद्धी हि चैतन्यरहित अवयवांसारखी असते . तिच्यात जेव्हा भावनेचा संचार होतो तेव्हा ती गतिशील होते आणि कार्य करू लागते . जगाच्या पाठीवर सर्वत्र तुम्हाला असेच आढळेल . म्हणून तुम्ही सदैव मनात करुणा रुजविली पाहिजे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा