सोमवार, १८ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४४

                        विवेकानंद अमृत ४४ 

     भावना हेच जीवन आहे . भावनेची शक्ती, भावनेची उत्कटता यांच्यावाचून केवळ बौद्धिक कसरतींनी कोणी परमेश्वराकडे पोहोचत नाही . बुद्धी हि चैतन्यरहित अवयवांसारखी असते . तिच्यात जेव्हा भावनेचा संचार होतो तेव्हा ती गतिशील होते आणि कार्य करू लागते . जगाच्या पाठीवर सर्वत्र तुम्हाला असेच आढळेल . म्हणून तुम्ही सदैव मनात करुणा रुजविली पाहिजे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा