शुक्रवार, ८ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३४

                           विवेकानंद अमृत ३४ 

     महात्म्ये जन्माला येतात ते त्यांना जगाला काही विशेष संदेश द्यायचा असतो म्हणूनच . त्यांना काही कीर्तीची अभिलाषा नसते . पण त्यांचे अनुयायी मात्र त्यांचा संदेश बासनात गुंडाळून ठेवतात आणि त्यांच्या नावाने भांडतात असाच जगाचा इतिहास आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा