रविवार, १० मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३६

                         विवेकानंद अमृत ३६ 

     कोणत्याही एका ध्येयाचा ध्यास घ्या . त्यासाठी जीवन अर्पण करा . ते ध्येय इतके मोठे असावे, इतके उत्कट असावे, त्यापुढे अन्य सर्व गोष्टी विरघळून जाव्यात . त्याशिवाय इतर कशाला जीवनात जागाच राहू नये . वेळच राहू नये . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा