मंगळवार, १२ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३७

                          विवेकानंद अमृत ३७ 

     जो कोणत्याही गोष्टीच्या मागे धावत नाही, त्याच्या पायाशी साऱ्या गोष्टी चालत येतात. भाग्यलक्ष्मी ही चंचल असते . जो तिच्या मागे लागतो त्याची ती उपेक्षा करते. आणि जो तिच्याविषयी उदासीन राहातो त्याच्यावर ती संपत्तीची बरसात करते, कीर्तीची बरसात करते-नको नको वाटेल इतकी . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा