विवेकानंद अमृत ३७
जो कोणत्याही गोष्टीच्या मागे धावत नाही, त्याच्या पायाशी साऱ्या गोष्टी चालत येतात. भाग्यलक्ष्मी ही चंचल असते . जो तिच्या मागे लागतो त्याची ती उपेक्षा करते. आणि जो तिच्याविषयी उदासीन राहातो त्याच्यावर ती संपत्तीची बरसात करते, कीर्तीची बरसात करते-नको नको वाटेल इतकी .
जो कोणत्याही गोष्टीच्या मागे धावत नाही, त्याच्या पायाशी साऱ्या गोष्टी चालत येतात. भाग्यलक्ष्मी ही चंचल असते . जो तिच्या मागे लागतो त्याची ती उपेक्षा करते. आणि जो तिच्याविषयी उदासीन राहातो त्याच्यावर ती संपत्तीची बरसात करते, कीर्तीची बरसात करते-नको नको वाटेल इतकी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा