सोमवार, २५ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ५१

                         विवेकानंद अमृत ५१ 

     नेतृत्व स्वीकारणे मोठे कठीण काम आहे . जो नेता होतो त्याला दासांचा दास व्हावे लागते . हजार प्रकारची मने सांभाळावी लागतात . जो अन्तःकरणपूर्वक सर्वांचा सेवक होऊ शकतो तोच खरा नेता होय . नेत्याजवळ स्वार्थ किंवा मत्सर याचा अंश सुद्धा असता कामा नये . जन्मजात गुण आणि संपूर्ण निःस्वार्थी बुद्धी यातूनच नेत्याचे व्यक्तिमत्व घडते . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा