विवेकानंद अमृत २७
कुरकुर करण्याची वृत्तीच असली तर कोणतेच काम गोड लागत नाही . अशांच्या आयुष्याला अपयशाचा अभिशापच असतो . म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्म उत्तम रीतीने करूया . त्यात सर्व चित्त ओतुया . मग खात्रीने आपल्यापुढचा मार्ग उजळेल .
कुरकुर करण्याची वृत्तीच असली तर कोणतेच काम गोड लागत नाही . अशांच्या आयुष्याला अपयशाचा अभिशापच असतो . म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्म उत्तम रीतीने करूया . त्यात सर्व चित्त ओतुया . मग खात्रीने आपल्यापुढचा मार्ग उजळेल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा