शनिवार, २ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत २७

                       विवेकानंद अमृत २७ 

     कुरकुर करण्याची वृत्तीच असली तर कोणतेच काम गोड लागत नाही . अशांच्या आयुष्याला अपयशाचा अभिशापच असतो . म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्म उत्तम रीतीने करूया . त्यात सर्व चित्त ओतुया . मग खात्रीने आपल्यापुढचा मार्ग उजळेल . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा