विवेकानंद अमृत ३०
भूतकाळात तुमच्या हातून ज्या चुका झाल्या त्या जर झाल्या नसत्या तर आज जे तुम्ही आहात तसे दिसला असता का ? त्या चुकांना दुवा द्या . त्यांनी तुमचे कल्याणच केले आहे . वेदनेचे स्वागत असो ! सुखाचे स्वागत असो ! आपल्या भाग्यात काय आहे याचा विचारच करू नका . आपल्या ध्येयाची कास धरा आणि जोमाने पुढे चला .
भूतकाळात तुमच्या हातून ज्या चुका झाल्या त्या जर झाल्या नसत्या तर आज जे तुम्ही आहात तसे दिसला असता का ? त्या चुकांना दुवा द्या . त्यांनी तुमचे कल्याणच केले आहे . वेदनेचे स्वागत असो ! सुखाचे स्वागत असो ! आपल्या भाग्यात काय आहे याचा विचारच करू नका . आपल्या ध्येयाची कास धरा आणि जोमाने पुढे चला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा