विवेकानंद अमृत ३१
विचार हीच आपल्याला कार्यप्रवण करणारी शक्ती आहे . श्रेष्ठ विचारांनी मन भरून टाका . रोज त्यांचे श्रवण करा . नित्य त्यांचेच चिंतन करा . अपयश आले तर येऊ द्या . त्यात तर खरे जीवनाचे सौंदर्य आहे ! अपयशे नसतील तर जीवनाची चव काय राहिली ? जर झगडा नसेल तर जीवनात गोडी नाही . संघर्ष हे तर जीवनातले सार आहे .
विचार हीच आपल्याला कार्यप्रवण करणारी शक्ती आहे . श्रेष्ठ विचारांनी मन भरून टाका . रोज त्यांचे श्रवण करा . नित्य त्यांचेच चिंतन करा . अपयश आले तर येऊ द्या . त्यात तर खरे जीवनाचे सौंदर्य आहे ! अपयशे नसतील तर जीवनाची चव काय राहिली ? जर झगडा नसेल तर जीवनात गोडी नाही . संघर्ष हे तर जीवनातले सार आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा