मंगळवार, ५ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३१

                           विवेकानंद अमृत ३१ 

     विचार हीच आपल्याला कार्यप्रवण करणारी शक्ती आहे . श्रेष्ठ विचारांनी मन भरून टाका . रोज त्यांचे श्रवण करा . नित्य त्यांचेच चिंतन करा . अपयश आले तर येऊ द्या . त्यात तर खरे जीवनाचे सौंदर्य आहे ! अपयशे नसतील तर जीवनाची चव काय राहिली ? जर झगडा नसेल तर जीवनात गोडी नाही . संघर्ष हे तर जीवनातले सार आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा