विवेकानंद अमृत ५४
पावित्र्याच्या तेजाने तळपणारे , ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले , मृगेन्द्राचे सामर्थ्य नसात स्फुरत असलेले , दीनदलितांबद्धल हृदयात अपार करुन असलेले सहस्रो युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या समानतेचे आवाहन ते करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल !
पावित्र्याच्या तेजाने तळपणारे , ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले , मृगेन्द्राचे सामर्थ्य नसात स्फुरत असलेले , दीनदलितांबद्धल हृदयात अपार करुन असलेले सहस्रो युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या समानतेचे आवाहन ते करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा