विवेकानंद अमृत १८९
समर्पण हे काही एका दिवसाचे काम नाही . मार्ग तर भयंकर काट्याकुट्यांनी भरलेला आहे . पण जो पार्थाचा-अर्जुनाचा सारथी झाला, तो आपल्यालाही मार्ग दाखवायला सिद्ध आहे . त्याच्यावरील श्रद्धेची एक चिंगारी हिंदुस्थानच्या शतकानुशतकांच्या व्यथेवर टाकताच ती पर्वतप्राय व्यथा क्षणार्धात भस्म होईल .
समर्पण हे काही एका दिवसाचे काम नाही . मार्ग तर भयंकर काट्याकुट्यांनी भरलेला आहे . पण जो पार्थाचा-अर्जुनाचा सारथी झाला, तो आपल्यालाही मार्ग दाखवायला सिद्ध आहे . त्याच्यावरील श्रद्धेची एक चिंगारी हिंदुस्थानच्या शतकानुशतकांच्या व्यथेवर टाकताच ती पर्वतप्राय व्यथा क्षणार्धात भस्म होईल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा