गुरुवार, १ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८१

                         विवेकानंद अमृत १८१ 

     मुळात आवश्यक गोष्ट जर काही असेल तर ती म्हणजे त्याग . सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय कुणीही लोकहितार्थ स्वतःला झोकून देऊ शकत नाही . असा परित्यागीच सर्वांकडे समदृष्टीने पाहू शकतो आणि सर्वांची समभावाने सेवा करतो .  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा