विवेकानंद अमृत १८१
मुळात आवश्यक गोष्ट जर काही असेल तर ती म्हणजे त्याग . सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय कुणीही लोकहितार्थ स्वतःला झोकून देऊ शकत नाही . असा परित्यागीच सर्वांकडे समदृष्टीने पाहू शकतो आणि सर्वांची समभावाने सेवा करतो .
मुळात आवश्यक गोष्ट जर काही असेल तर ती म्हणजे त्याग . सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय कुणीही लोकहितार्थ स्वतःला झोकून देऊ शकत नाही . असा परित्यागीच सर्वांकडे समदृष्टीने पाहू शकतो आणि सर्वांची समभावाने सेवा करतो .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा