मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २००

                       विवेकानंद अमृत २००

     बुद्धीची आवश्यकता आहेच . ती नसेल तर आपण चुका करू, धडपडू , ठेचाळू , पण चुका टाळणे यापलीकडे बुद्धीचे काही काम आहे असे समजू नका . तिची मदत आहे, पण ती निष्क्रिय . तिचे स्थान दुय्यम . खरे काम तर भावनेचेच आहे-हृदयाचेच आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा