विवेकानंद अमृत १८६
आपल्याला दुखःनिदान झाले . उपायही सापडला . आता आवश्यकता आहे श्रद्धेची . जे तथाकथित श्रेष्ठ नि श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका . तर्ककर्कश लेखणी चालविणाऱ्यांची खुशाल उपेक्षा करा . त्यांच्या हृदयशून्य वृत्तपत्रीय चिकित्सेकडे ढुंकूनही पाहू नका .
ज्वलंत श्रद्धा आणि ज्वलंत सहानुभाव एवढेच महत्वाचे आहे . श्रद्धा, श्रद्धा ! केवळ आत्मश्रद्धा हवी . ईश्वरश्रद्धा हवी . साऱ्या महत्तमत्वाचे रहस्य या श्रद्धेत आहे .
आपल्याला दुखःनिदान झाले . उपायही सापडला . आता आवश्यकता आहे श्रद्धेची . जे तथाकथित श्रेष्ठ नि श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका . तर्ककर्कश लेखणी चालविणाऱ्यांची खुशाल उपेक्षा करा . त्यांच्या हृदयशून्य वृत्तपत्रीय चिकित्सेकडे ढुंकूनही पाहू नका .
ज्वलंत श्रद्धा आणि ज्वलंत सहानुभाव एवढेच महत्वाचे आहे . श्रद्धा, श्रद्धा ! केवळ आत्मश्रद्धा हवी . ईश्वरश्रद्धा हवी . साऱ्या महत्तमत्वाचे रहस्य या श्रद्धेत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा