विवेकानंद अमृत २०६
हिंदुस्थानचे पुनरुत्थान होणारच . ते विजयपदी विराजमान होणारच . पण तलवारीच्या जोरावर नव्हे; तर अध्यात्मशक्तीच्या बलाने ! संहाराचा उन्मत्त ध्वज घेऊन नव्हे , तर शांती आणि प्रीती यांचा, सन्यासवस्त्रांच्या अरुण उज्ज्वल रंगाचा ध्वज मिरवीत !
हिंदुस्थानचे पुनरुत्थान होणारच . ते विजयपदी विराजमान होणारच . पण तलवारीच्या जोरावर नव्हे; तर अध्यात्मशक्तीच्या बलाने ! संहाराचा उन्मत्त ध्वज घेऊन नव्हे , तर शांती आणि प्रीती यांचा, सन्यासवस्त्रांच्या अरुण उज्ज्वल रंगाचा ध्वज मिरवीत !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा