मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०६

                            विवेकानंद अमृत २०६

     हिंदुस्थानचे पुनरुत्थान होणारच . ते विजयपदी विराजमान होणारच . पण तलवारीच्या जोरावर नव्हे; तर अध्यात्मशक्तीच्या बलाने ! संहाराचा उन्मत्त ध्वज घेऊन नव्हे , तर शांती आणि प्रीती यांचा, सन्यासवस्त्रांच्या अरुण उज्ज्वल रंगाचा ध्वज मिरवीत !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा