विवेकानंद अमृत २०४
त्यागावाचून श्रेष्ठ कार्ये सिद्धीस जात नाहीत . सर्व सुखविलास, उपभोग, कीर्ती, प्रतिष्ठा आणि मानमरातब यांना तिलांजली द्या . स्वतःच्या तन-मन-जीवनाचे समर्पण करून असा सेतू बांधा की, ज्यावरून लक्षावधी लोक भवपार जातील . सर्व शुभशक्ती संघटित करा. श्रेयाची अपेक्षाच धरू नका .
त्यागावाचून श्रेष्ठ कार्ये सिद्धीस जात नाहीत . सर्व सुखविलास, उपभोग, कीर्ती, प्रतिष्ठा आणि मानमरातब यांना तिलांजली द्या . स्वतःच्या तन-मन-जीवनाचे समर्पण करून असा सेतू बांधा की, ज्यावरून लक्षावधी लोक भवपार जातील . सर्व शुभशक्ती संघटित करा. श्रेयाची अपेक्षाच धरू नका .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा