गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०७

                   विवेकानंद अमृत २०७

     मला स्पष्ट दिसत आहे की, ही कर्मप्रवणता आणि आत्मश्रद्धा माझ्या देशबांधवांमध्ये वेळीच उत्पन्न व्हायला हवी आहे . त्यावाचून गत्यंतर नाही . दृष्ट्या माणसांना येणाऱ्या तीन युगांचे दर्शन आधीच होत असते . श्रीरामकृष्णाच्या अवतरणापासूनच पूर्वेचे क्षितीज उगवत्या सूर्याच्या किरणांनी उजळलेले आहे . हळूहळू तो सूर्य माध्यान्हीचा होऊन साऱ्या देशाला वैभवशाली आणि प्रकाशमान करील . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा