गुरुवार, ९ मे, २०१३

विवेकानंद अमृत ९५

                        विवेकानंद अमृत ९५ 

     स्त्रियांना  स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी समर्थ करणे हा शिक्षणाचा हेतू आहे . यावेगळे त्यांच्यासाठी काही करण्याची आवश्यकता नाही . इतर कोणत्याही देशातल्या स्त्रियांइतक्याच भारतीय स्त्रियाही आपले प्रश्न सोडविण्यास समर्थ आहेत . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा