विवेकानंद अमृत १०७
या राष्ट्राच्या आध्यात्मिक, लौकिक आणि भौतिक संपदेची सखोल जाण आपल्याला असली पाहिजे . त्याचीच स्वप्ने पडली पाहिजेत, त्याचाच उच्चार झाला पाहिजे . त्याचेच चिंतन आणि त्याचेच आचरण झाले पाहिजे . असे झाल्याखेरीज या समाजाला गती नाही . यासाठी पाहिजे संघटना .
या राष्ट्राच्या आध्यात्मिक, लौकिक आणि भौतिक संपदेची सखोल जाण आपल्याला असली पाहिजे . त्याचीच स्वप्ने पडली पाहिजेत, त्याचाच उच्चार झाला पाहिजे . त्याचेच चिंतन आणि त्याचेच आचरण झाले पाहिजे . असे झाल्याखेरीज या समाजाला गती नाही . यासाठी पाहिजे संघटना .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा