विवेकानंद अमृत ९९
स्वेच्छेने परधर्मात गेलेले जर परत स्वधर्मात येऊ इच्छित असतील तर त्यांना शुद्ध करावे हे ठीकच आहे . पण काश्मीर आणि नेपाळमध्ये झाले तसे परक्यांच्या स्वाऱ्यामध्ये अत्याचारांमुळे ज्यांना धर्म बदलावा लागला असे जे मुळचे हिंदू आहेत त्यांना; वा जे रक्तानेच परधर्मीय आहेत त्यांना हिंदू धर्मात प्रवेश करताना कोणतेही प्रायश्चित्त असू नये .
स्वेच्छेने परधर्मात गेलेले जर परत स्वधर्मात येऊ इच्छित असतील तर त्यांना शुद्ध करावे हे ठीकच आहे . पण काश्मीर आणि नेपाळमध्ये झाले तसे परक्यांच्या स्वाऱ्यामध्ये अत्याचारांमुळे ज्यांना धर्म बदलावा लागला असे जे मुळचे हिंदू आहेत त्यांना; वा जे रक्तानेच परधर्मीय आहेत त्यांना हिंदू धर्मात प्रवेश करताना कोणतेही प्रायश्चित्त असू नये .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा