शनिवार, ११ मे, २०१३

विवेकानंद अमृत ९९

                          विवेकानंद अमृत ९९ 

     स्वेच्छेने परधर्मात गेलेले जर परत स्वधर्मात येऊ इच्छित असतील तर त्यांना शुद्ध करावे हे ठीकच आहे . पण काश्मीर आणि नेपाळमध्ये झाले तसे परक्यांच्या स्वाऱ्यामध्ये अत्याचारांमुळे ज्यांना धर्म बदलावा लागला असे जे मुळचे हिंदू आहेत त्यांना; वा जे रक्तानेच परधर्मीय आहेत त्यांना हिंदू धर्मात प्रवेश करताना कोणतेही प्रायश्चित्त असू नये . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा