विवेकानंद अमृत १११
शेकडो समर्पित संन्यासी आपल्या देशात धर्मशिक्षण देत गावोगाव फिरत आहेत . त्यांच्यातील काहींनी भौतिक शिक्षणसुद्धा दिले पाहिजे . ह्या संन्याशांनी केवळ अध्यात्म- विद्यांचेच नव्हे, तर ऐहिक विद्येचेही दान करीत घरोघर गेले पाहिजे.
शेकडो समर्पित संन्यासी आपल्या देशात धर्मशिक्षण देत गावोगाव फिरत आहेत . त्यांच्यातील काहींनी भौतिक शिक्षणसुद्धा दिले पाहिजे . ह्या संन्याशांनी केवळ अध्यात्म- विद्यांचेच नव्हे, तर ऐहिक विद्येचेही दान करीत घरोघर गेले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा