सोमवार, २७ मे, २०१३

विवेकानंद अमृत १११

                          विवेकानंद अमृत १११ 

     शेकडो समर्पित संन्यासी आपल्या देशात धर्मशिक्षण देत गावोगाव फिरत आहेत . त्यांच्यातील काहींनी भौतिक शिक्षणसुद्धा दिले पाहिजे . ह्या संन्याशांनी केवळ अध्यात्म- विद्यांचेच नव्हे, तर ऐहिक विद्येचेही दान करीत घरोघर गेले पाहिजे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा