बुधवार, १५ मे, २०१३

विवेकानंद अमृत १०१

                          विवेकानंद अमृत १०१ 

     फरिश्ता हा प्राचीन मुसलमान इतिहासकार सांगतो की मुसलमान पहिल्याने या देशात आले त्यावेळी हिंदूंची संख्या साठ कोटी होती . आज आपण अवघे वीस कोटी उरलो आहोत . पुन्हा हिंदुत्वातून बाहेर पडणारा मनुष्य हिंदूंची संख्या एकाने कमी करतो एवढेच नव्हे तर शत्रूची एकाने वाढवितो .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा