विवेकानंद अमृत १००
मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्मांतरीतांपैकी बहुतेकांना तलवारीच्या जोरावर बाटविले गेलेले आहे . आजचे धर्मांतरित हे त्यांचेच वंशज आहेत . अशांना दूर लोटणे केव्हाही हिताचे होणार नाही . तुम्ही विचाराल की, ' जे निखालस परजातीचे, परधर्माचे असतील त्यांचे काय ? ' भूतकाळात असे कित्येक परजातीय आपल्या धर्मात स्वीकारले गेले आहेत . अजूनही हा प्रघात आहेच . आतापर्यंत आपल्या सीमेवरच्या अनेक रानटी टोळ्यांना आपण आत्मसात केले . मुसलमानापूर्वीच्या सर्व परकीय आक्रमकांनाही आपण आत्मसात केले आहे .
मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्मांतरीतांपैकी बहुतेकांना तलवारीच्या जोरावर बाटविले गेलेले आहे . आजचे धर्मांतरित हे त्यांचेच वंशज आहेत . अशांना दूर लोटणे केव्हाही हिताचे होणार नाही . तुम्ही विचाराल की, ' जे निखालस परजातीचे, परधर्माचे असतील त्यांचे काय ? ' भूतकाळात असे कित्येक परजातीय आपल्या धर्मात स्वीकारले गेले आहेत . अजूनही हा प्रघात आहेच . आतापर्यंत आपल्या सीमेवरच्या अनेक रानटी टोळ्यांना आपण आत्मसात केले . मुसलमानापूर्वीच्या सर्व परकीय आक्रमकांनाही आपण आत्मसात केले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा