शुक्रवार, १० मे, २०१३

विवेकानंद अमृत ९८

                      विवेकानंद अमृत ९८ 

     तुम्ही आपल्या धर्माला आईइतकेच मानत असाल, तर कोणीही हिंदू बांधवाने खिश्चन धर्म स्वीकारला तर ते पाहून तुम्हाला मरणप्राय दुखः व्हायला हवे . हे तर प्रतिदिनी घडत असताना तुम्ही पाहत आहात आणि त्याचे काहीच सोयरसुतक तुम्हाला नाही ? कुठे गेली तुमची श्रद्धा ? कुठे गेली तुमची देशभक्ती ? रोज ख्रिस्ती पाद्री तुमच्या तोंडावर तुमच्या धर्माची  करतात . पण तुमच्या कोणाचेच रक्त तापत कसे नाही ? तुम्ही हिंदूधर्माच्या रक्षणासाठी उभे का राहत नाही ?   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा