विवेकानंद अमृत ११२
शिक्षण म्हणजे अपरिपक्व आणि गोंधळ उडवून देणाऱ्या कल्पनांचे आणि माहितीचे गाठोडे जन्मभर गोळा करणे नव्हे. चैतन्याने मुसमुसलेले, चारित्र्य घडविणारे, पुरुषार्थ प्रदान करणारे ते शिक्षण ! शेकडो ग्रंथ डोक्यात कोंबण्यापेक्षा तुम्ही अगदी थोड्या कल्पना खरोखर आत्मसात केल्यात आणि त्या जगून दाखविल्यात तर ते खरे शिक्षण . म्हणून या देशातील अध्यात्मिक आणि लौकिक शिक्षण आपल्याच हातात असले पाहिजे . राष्ट्रीय चारित्र्याची निर्मिती त्या शिक्षणातून झाली पाहिजे . त्यासाठी अनुरूप ती साधने आपण स्वतः घडवली पाहिजेत .
शिक्षण म्हणजे अपरिपक्व आणि गोंधळ उडवून देणाऱ्या कल्पनांचे आणि माहितीचे गाठोडे जन्मभर गोळा करणे नव्हे. चैतन्याने मुसमुसलेले, चारित्र्य घडविणारे, पुरुषार्थ प्रदान करणारे ते शिक्षण ! शेकडो ग्रंथ डोक्यात कोंबण्यापेक्षा तुम्ही अगदी थोड्या कल्पना खरोखर आत्मसात केल्यात आणि त्या जगून दाखविल्यात तर ते खरे शिक्षण . म्हणून या देशातील अध्यात्मिक आणि लौकिक शिक्षण आपल्याच हातात असले पाहिजे . राष्ट्रीय चारित्र्याची निर्मिती त्या शिक्षणातून झाली पाहिजे . त्यासाठी अनुरूप ती साधने आपण स्वतः घडवली पाहिजेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा