शुक्रवार, ३ मे, २०१३

विवेकानंद अमृत ९०

                              विवेकानंद अमृत ९०

     आमच्याकडे प्राचीन काळापासून ऋषी , मुनी , महात्मे जन्म घेते झाले . त्यांना प्रारंभापासूनच माहीत होते की ,  संसार हे मृगजळ आहे . लौकिक उपभोगासाठी तुम्ही कितीही आटापिटा करा ; शेवटी आत्म्याच्या शांतीतच खरे सुख आहे ! मोठे शरीरबळ असले म्हणजे माणूस सुखी असतो असे नाही . मन आणि बुद्धी यांवर नियंत्रण मिळवण्यात खरे सुख आहे . येथील ज्ञाते आत्मदर्शनासाठी वानप्रस्थ स्वीकारते झाले . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा