मंगळवार, २१ मे, २०१३

विवेकानंद अमृत १०८

                      विवेकानंद अमृत १०८ 

     लाकडाचा तुकडा जसा त्याच्या रेषांवरून कापला तर चटकन कापला जातो तसेच पुरातन हिंदू धर्मात शिरलेले दोष त्या धर्माच्या माध्यमातूनच दूर होतील . त्यासाठी दिखाऊ, बेगडी, सुधारकी चळवळीची मुळीच गरज नाही . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा